नवरीसाठी /वधूसाठी / स्त्रियांसाठी अस्सल मराठी उखाणे

जेव्हा मुली लग्नासाठी तयार होऊन लग्नमंडपात जात असतात तेव्हा त्यांच्या मनात होणार भावनांचं काहूर हे सर्वांनी बघितले असेल, लग्नमंडपात ती आपल्या वराला पुष्पहार घालून वरीत असते, आपल्या पतीबरोबर सात वचनाचे फेरे घेऊन त्याची अर्धांगिनी होत असते, या वेळेस तिच्या मनात काय सुरु असते हे तिलाच ठाऊक कारण लग्नानंतर तिला तिचे माहेर (आई-वडील) सोडून नवऱ्याबरोबर सासरी … Read more