तुम्हाला माहित आहे का एक यशश्वी व्यक्ती महान कशी बनते? ते इतरांपासून कसे वेगळे असतात? यशस्वी लोक एकामागून एक ध्येय साध्य करण्यात किती मेहनत घेतात? त्यांच्या यशाचे पहिले रहस्य म्हणजे प्रेरणा. यशस्वी लोक प्रेरणेने जगतात. होय, ते नेहमीच प्रेरणांनी (प्रेरणादायी विचार) भरलेले असतात.
जोपर्यंत तुम्ही नियमितपणे प्रेरणेने स्वतःला रिचार्ज करण्यासाठी काहीतरी करीत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला प्रेरित करू शकत नाही. यशस्वी लोकांकडे भरपूर प्रेरणादायी स्रोत आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना थोडा वेळ मिळतो तेव्हा ते प्रेरणा घेऊन स्वतःचे पोषण करतात. तुम्ही ते करता का?
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज सदैव महाराष्ट्रातील तरुणांनासाठी प्रेरणास्रोत आहेत.
तुम्ही स्वतःला motivated ठेवण्यासाठी या लेखात सर्वोत्तम प्रेरणादायी विचार देण्यात आलेले आहेत. हे motivatioanl quotes तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी, व्यवसायासाठी,कल्पकतेसाठी, नवीन काहीतरी करण्यासाठी प्रेरक ठरतील.
Motivational quotes in marathi
![motivational quotes in marathi](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp1.jpg?resize=840%2C525&ssl=1)
जे प्रयत्नांमध्ये रात्र वाया घालवतात, तेच स्वप्नांच्या ठिणगीला अधिक हवा देतात
गोष्टी त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करतात जे सर्वोत्कृष्ट काम करतात.
सर्जनशील जीवन जगण्यासाठी, आपण चुकीचे असण्याची भीती गमावली पाहिजे
एक कल्पना हाती घ्या. त्या कल्पनेला तुमचे जीवन बनवा त्याचा विचार करा, त्याची स्वप्ने पहा, त्या कल्पनेवर जगा. मेंदू, स्नायू, मज्जातंतू, तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या कल्पनेने परिपूर्ण होऊ द्या, आणि फक्त इतर सर्व कल्पना सोडा. हा यशाचा मार्ग आहे.
जर तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर परवानगी घेणे थांबवा.
यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका, तर मूल्यवान व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्ही तुमच्या वेळेची कदर करणार नसाल, तर इतरही तुमची कदर होणार नाही. तुमचा वेळ आणि प्रतिभा देणे थांबवा.
एक यशस्वी माणूस तोच असतो – जो इतरांनी त्याच्यावर फेकलेल्या विटांनी भक्कम पाया घालू शकतो.
निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात
प्रेरणादायी विचार मराठी
![प्रेरणादायी विचार मराठी](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp2.jpg?resize=840%2C525&ssl=1)
जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास ठेवा. नशीब तर जुगारात आजमावले जाते.
जर तुम्हाला जीवनात शांतता हवी असेल तर इतरांबद्दल तक्रार करण्यापेक्षा स्वतःला बदलणे योग्य;
कारण संपूर्ण जगात कार्पेट घालण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणे सोपे आहे
मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचल्यावर तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल. कष्ट घेऊन तुम्ही तुमचे ध्येय नक्की पूर्ण कराल.
तुम्ही ध्येयाप्रती जोश आणि तळमळ ठेवा.. विश्वास ठेवा, मेहनतीचे फळ म्हणजे यश
आयुष्याला समजण्यासाठी मागे वळून पाहावं लागतं तर आयुष्य जगण्यासाठी पुढे बघावं लागत.
येथे प्रत्येक पक्षी जखमी आहे. पण जो पुन्हा उडू शकला तो तिथे जिवंत आहे.
![प्रेरणादायक सुविचार मराठी](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp3.jpg?resize=840%2C525&ssl=1)
प्रगतीच्या शर्यतीत त्याचाच जोर चालतो, जो गर्दीतून निघून जाऊन मार्ग बनवायला शिकतो.
- प्रत्येक लहान बदल हा मोठ्या यशाचा भाग असतो.
- आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
- शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
मित्रांसाठी मराठी प्रेरणादायक विचार
जर तुमत्यात प्रेरणा येत नसेल तर तुम्ही motivational quotets वाचा. संधी येत नसेल तर ती निर्माण करा. तुम्हाला तुमची खरी शक्ती कधीच कळत नाही.प्रत्येक काळातील सर्व महान लोक आपल्यासारखेच होते. त्यापैकी बहुतेक प्रतिभावान जन्माला आले नाहीत. त्यांनी त्यांचा हेतू शोधून काढला. त्यांनी त्यांची प्रतिभा विकसित केली. त्यांनी स्वतःला प्रेरित केले आणि आपली स्वप्ने पूर्ण केलीत
![मित्रांसाठी मराठी प्रेरणादायक विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp4.jpg?resize=840%2C525&ssl=1)
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते
![मराठी प्रेरणादायक विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp5-1.jpg?resize=840%2C525&ssl=1)
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
वाचा – नवरीसाठी /वधूसाठी / स्त्रियांसाठी अस्सल मराठी उखाणे
Inspirational Quotes in Marathi
![Inspirational Quotes in Marathi](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp6.jpg?resize=840%2C525&ssl=1)
मनुष्या जवळची नम्रता संपली की, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
- जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
- जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
- जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा
- बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
![मराठी इन्स्पिरेशनल कोट्स](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp7.jpg?resize=840%2C525&ssl=1)
स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
- शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
- खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
![Inspirational Quotes in Marathi](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp8.jpg?resize=840%2C525&ssl=1)
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.
वाचा – सुंदर दिवसाच्या शुभेच्छा, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, सुप्रभात संदेश
Motivational Quotes in marathi with image
आपल्यापैकी बहुतेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून यशस्वी व्हायचे असते. कधीकधी आपण जीवनात जवळजवळ सर्व काही साध्य करतो परंतु तरीही काहीतरी गहाळ असल्याचे आढळते. असे घडते जेव्हा आपले जीवन बाह्य पुरस्काराने भरलेले असते परंतु अंतर्गत प्रतिफळाची कमतरता असते.
आयुष्यात जे काही कराल ते आधी स्वतःसाठी करा. तुम्हाला कष्ट आनंद मिळतो हे माहित होईल. तुमच्या हृदयाच्या जवळ काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. नेहमी आपल्या हृदयाचे अनुसरण करा.
तुम्हाला हे प्रेरणादायी विचार स्वतःला शोधण्यात मदत करतील.
![Motivational Quotes in marathi with image](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp9.jpg?resize=840%2C525&ssl=1)
यश हे अंतिम नसते तसेच अपयश प्राणघातक नसते: पुढे चालू राहण्याचे धैर्य महत्त्वाचे असते.
- अनुकरण करून यशस्वी होण्यापेक्षा नवनिर्मितीमध्ये अपयशी होणे चांगले.
- यशाचा रस्ता आणि अपयशाचा रस्ता जवळजवळ सारखाच आहे.
- यश सहसा त्यांच्याकडे येते जे ते शोधण्यात खूप व्यस्त असतात.
![Motivational Quotes in marathi with image](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp10.jpg?resize=840%2C525&ssl=1)
संधी (Opportunities) मिळत नाहीत. तुम्ही त्यांना तयार करा.
महान कार्य करण्यासाठी चांगले सोडण्यास घाबरू नका.
असे दोन प्रकारचे लोक आहेत जे तुम्हाला सांगतील की तुम्ही या जगात काही करू शकत नाही: एक जे प्रयत्न करायला घाबरतात आणि ते तुम्ही यशस्वी व्हाल याची भीती बाळगतात..
![Motivational Quotes in marathi with image](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp11.jpg?resize=840%2C525&ssl=1)
यशस्वी लोक तेच करतात जे अयशस्वी लोक करायला तयार घाबरतात. ते सोपे असते अशी इच्छा करू नका; ते केल्याने तुम्ही चांगले कार्य करण्यात यशश्वी व्हाल.
शब्द ज्ञानाने आणि अर्थ अनुभवाने कळतात.
![motivational quotes in marathi](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp12.jpg?resize=840%2C525&ssl=1)
पैश्यांच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या आवडत्या स्वपनांचा पाठलाग करा.
Preranadayak vichar in marathi
![Inspirational प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp13.jpg?resize=840%2C525&ssl=1)
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.
![Inspirational प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp14.jpg?resize=840%2C525&ssl=1)
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
विचार असे मांडा की तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
![Inspirational प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp15.jpg?resize=840%2C525&ssl=1)
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.
प्रेरणादायक सुविचार
![प्रेरणादायी विचार मराठीमध्ये](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp16.jpg?resize=840%2C525&ssl=1)
आयुष्य जखमांनी भरलेले आहे. त्यावर वेळेचा मुलामा लावा,
मरणासमोर सर्व संपणार आहे. परंतु अगोदर जीवन जगायला शिका.
- आशा आणि विश्वासाचे छोटे बीज आनंदाच्या प्रचंड फळांपेक्षा चांगले आणि अधिक शक्तिशाली आहे.
- माणसाला काही शिकायचे असेल तर त्याची प्रत्येक चूक काहीतरी शिकवून जाते.
- संधीची वाट बघत बसू नका. आजची संधी सर्वोत्तम आहे
![प्रेरणादायक सुविचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp17.jpg?resize=840%2C525&ssl=1)
संघर्ष जितका कठीण असेल, तितका विजय गौरवशाली असणार
माणूस त्याच्या कृतीने महान असतो, जन्माने नाही.
जो लोग अपनी सोच नहीं बदल सकते वे कुछ नहीं बदल सकते.
![प्रेरणादायक सुविचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp18.jpg?resize=840%2C525&ssl=1)
व्यवसाय (Business) तेच करतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात.
अशा गोष्टी करा ज्यामुळे लोकांना वाटेल की तुमच्यात जिंकण्याची सवय आहे.
मोठे यश मिळविण्यासाठी लहान बदल करणे महत्त्वाचे आहे.
Motivational status in marathi
![motivational status in marathi](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp19.jpg?resize=840%2C525&ssl=1)
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
![प्रेरणादायक सुविचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp20.jpg?resize=840%2C525&ssl=1)
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं..
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत
![प्रेरणादायक सुविचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/05/mp21.jpg?resize=840%2C525&ssl=1)
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
Marathi Inspirational Quotes on Life
![marathi inspirational quotes on life](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp22.jpg?resize=840%2C525&ssl=1)
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.
![marathi inspirational quotes on life](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp23.jpg?resize=840%2C525&ssl=1)
. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
![marathi inspirational quotes on life](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp24.jpg?resize=840%2C525&ssl=1)
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार
![विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp25.jpg?resize=840%2C525&ssl=1)
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
- ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.
- पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
- स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
- तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य.
![विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp26.jpg?resize=840%2C525&ssl=1)
तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
- यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
- प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.
- कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
- खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
![विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp27.jpg?resize=840%2C525&ssl=1)
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
- स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
- रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
- आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.
![विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp28.jpg?resize=840%2C525&ssl=1)
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
![विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp29.jpg?resize=840%2C525&ssl=1)
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
प्रेरणादायी विचार For Success
![प्रेरणादायी विचार for success](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp30.jpg?resize=840%2C525&ssl=1)
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
![प्रेरणादायी विचार for success](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp31.jpg?resize=840%2C525&ssl=1)
मोठ आणि यशस्वी व्हायचय असेल तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
![प्रेरणादायी विचार for success](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp32.jpg?resize=840%2C525&ssl=1)
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
preranadayak quotes whatsapp status
![प्रेरणादायी विचार for success](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp33.jpg?resize=840%2C525&ssl=1)
ध्येय उंच असले की,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
![preranadayak quotes whatsapp status](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp34.jpg?resize=840%2C525&ssl=1)
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.
![preranadayak quotes whatsapp status](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp35.jpg?resize=840%2C525&ssl=1)
स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगल.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
![preranadayak quotes whatsapp status](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp36.jpg?resize=840%2C525&ssl=1)
सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लागते.
माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.
आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो
यशश्वी जीवनासाठी प्रेरणादायक विचार
![यशश्वी जीवनासाठी प्रेरणादायक विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp37.jpg?resize=840%2C525&ssl=1)
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
![यशश्वी जीवनासाठी प्रेरणादायक विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp38.jpg?resize=840%2C525&ssl=1)
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
- जर मला झाड तोडायला 6 तास दिलेत तर मी 4 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेल.
- भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
Marathi Inspirational Quotes | निराशेवर प्रेरणादायी विचार
![यशश्वी जीवनासाठी प्रेरणादायक विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp39.jpg?resize=840%2C525&ssl=1)
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात..
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
![यशश्वी जीवनासाठी प्रेरणादायक विचार](https://i0.wp.com/mahajatra.com/wp-content/uploads/2022/06/mp40.jpg?resize=840%2C525&ssl=1)
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा.
जीवनातील संघर्षासाठी पाच प्रेरणादायक सुविचार
नशीबाशी लडायला मला मजा येते कारण ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते, सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका स्वतः सिंह बना, तुम्ही बसाल त्या जागेवर सिंहासन बनेल.
प्रेरणादायक चारोळी (charoli)
जर तुझा काल मनासारखा गेला नसेल.
तर निराश होउ नकोस मित्रा, लक्षात ठेव मित्रा
देवाने आज बनवलाय फक्त तुझ्यासाठी;
पुन्हा नव्या जुमाने सुरुवात करण्यासाठी.
preranadayak vichar FAQ
या लेखामद्ये सर्वोत्तम motivational Quotes , प्रेरणादायी विचार , देण्याचं प्रयत्न केलेला आहे. हे प्रेरणादायक विचार वाचल्यामुळे तुमच्या मनातील निराशा दूर होण्यात मदत होईल. तुम्ही सदैव सकारात्मक विचारांनी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बाळगा. जास्त विचार करू नका, वेळेला महत्व द्या, तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. वेळेवर जेवण करा, सकाळी लवकर उठा, फिरायला जा, योग्य/व्यायाम करा.
ही post तुम्हाला आवडली असेल तर या पोस्ट ला share करा.
written by = Mahajatra Team